सचिन माथेफोड,पुणे
वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे आळंदी व नायगाव तसेच सरळ पुणे सोलापूर कडे जाणारे वाहने खूप वेगाने येतात त्यातील ज्येष्ठ नागरिक,शाळेतील मुले, कर्मचारी तसेच अन्य सर्व वाहतूक कोंडी ला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे नायगाव या ठिकाणी सिग्नल बसवणे खूप गरजेचे आहे त्यामुळे वाहतुकीला शिस्त व रस्ता ओलांडताना अडथळा होणार नाही लवकर आम्ही वाहतूक पोलिस निरीक्षक साहेब याची भेट घेऊन निवेदन देणार आहोत..
















