आयोजक: ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत
डॉ शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती च्या कृषिकन्या : ज्ञानेश्वरी गायकवाड, सानिका गवळी, सृष्टी गावडे, प्रतीक्षा जंजीरे ,प्रगती कदम, स्वस्तिका पाटील, गायत्री चव्हाण
• हवामान बदलाचे वाढते आव्हान आणि नैसर्गिक आपत्त्यांचा शेतीवर होणारा परिणाम पाहता, आता शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित हवामान केंद्रांचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती मिळून शेतीत योग्य निर्णय घेण्यास मदत होत आहे, ज्यामुळे उत्पादकता वाढवण्याबरोबरच खर्चातही बचत होत आहे.
• Automatic Weather Station Kit च्या सहाय्याने शेतकर्यांना ऋषिकेश कदम (KVK,Baramati) यांनी मार्गदर्शन केले
•त्यांना Weather Station चा वापर कसा करायचा व त्याचे महत्व सांगण्यात आले
•तसेच शेतकर्यांचे प्रश्न देखील सोडविण्यात आले
• मार्गदर्शक: ऋषिकेश कदम, KVK Baramati
उपस्थितांची नावे : सरपंच वैशाली अरुण रणसिंग व समस्त ग्रामस्थ
















